Gaongada Team

अकरावी परीक्षेचा गोंधळ चालूच! विद्यार्थी आणि पालक चिंतेतेच!

अकरावी परीक्षेचा गोंधळ चालूच! विद्यार्थी आणि पालक चिंतेतेच!

अकरावी प्रवेश प्रक्रियेतील तांत्रिक अडचणींमुळे पहिली गुणवत्ता यादी पुन्हा पुढे ढकलण्यात आली, त्यामुळे पालक आई विद्यार्थी यांचा बराच गोंधळ उडलेला दिसत आहे. शिक्षण संचालनालयाने अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या दिवसापासून घातलेल्या गोधळानंतर पहिली यादीही पुढे ढकलण्यात आली. सतत होणार्‍या या अडचणी आणि तांत्रिक बिघाड मुळे, पालक व विद्यार्थी संतप्त झाले आहेत. अकरावीचे प्रवेश विलंबाने झाल्याने विद्यार्थ्यांचे…

Read More
भूमी अभिलेख विभागाचा नवीन उपक्रम फायदेशीर , Whats App वर  मिळणार कागदपत्रे जमिनीची ! पाहूया थोडक्यात माहिती

भूमी अभिलेख विभागाचा नवीन उपक्रम फायदेशीर , Whats App वर मिळणार कागदपत्रे जमिनीची ! पाहूया थोडक्यात माहिती

सर्वांसाठी भूमी अभिलेख विभागाणे, एक क्रांतिकारी आणि आधुनिक उपक्रम योजला आहे. तुमच्या जमिनीची सर्व कागदपत्रे तुम्हाला व्हॉट्सॲपवर मिळणार आहेत. जसे की, शेतकऱ्यांसाठी सातबारा हे दस्ताऐवज खूप महत्वाचे असते वेळोवेळी हे कागदपत्र लागत असल्याने अनेकदा ऑनलाईन सेंटरवर रांगेत उभे राहून घ्यावे लागते. भूमी अभिलेख विभागाने आता सातबारा असो कि आठ अ किंवा जमिनीचे इतर कागदपत्रे, हि…

Read More
दुचाकी वाहनां लागणार ‘टोल’! पाहूया खरं आहे की खोटं..?

दुचाकी वाहनां लागणार ‘टोल’! पाहूया खरं आहे की खोटं..?

मुंबई : आजकाल सोशल मीडिया वर कोणतीही पोस्ट आली, ती एवढी झपाट्याने वाढते की लगेचच व्हायरल होते, परांटी खरी असतेच असे नाही, तर हेच या व्हायरल विडीओ मागचे सत्य पडताळण्यासाठी आम्ही कार्यरत होतो, तर पाहूया या मागचं सत्य काय आहे? आ ज अचानकपणे सोशल मीडियावर आणि काही माध्यमांवर दुचाकी वाहनांना या तारखेनंतर टोल द्यावा लागणार असे…

Read More
दौंड मध्ये किरकोळ कारणावरून व्यापाऱ्याला मारहाण, चौघांविरोधात गुन्हा झाला दाखल

दौंड मध्ये किरकोळ कारणावरून व्यापाऱ्याला मारहाण, चौघांविरोधात गुन्हा झाला दाखल

दौंड : दुकानासमोरील मोकळ्या जागेत माल का ठेवला आहे, या कारणावरून झालेल्या वादातून व्यापाऱ्याला चौघांनी मारहाण केल्याची घटना शहरातील शिवाजी चौक परिसरातील व्यापारी संकुलामध्ये घडली. या मारहाणीमध्ये व्यापाऱ्याच्या हातावर कटरने वार करण्यात आला असून, हाताचे बोट फॅक्चर झाले आहे. याप्रकरणी अब्दुल माजिद दस्तगीर शेख(वय 40,रा. पाटील चौक, दौंड) यांनी फिर्याद दिली. दौंड पोलिसांनी दिवेश रमेश राठोड,…

Read More
माळेगाव कारखाना निवडणुकीत अजितदादांच यश कायम, 21 पैकी किती उमेदवार आले निवडून पाहूया माहिती!

माळेगाव कारखाना निवडणुकीत अजितदादांच यश कायम, 21 पैकी किती उमेदवार आले निवडून पाहूया माहिती!

माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा निकाल जाहीर. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा निकाल आता जाहीर झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली उभा करण्यात आलेल्या निळकंठेश्वर पॅनलला मोठी विजयी आघाडी मिळाली आहे. अजित पवारांच्या पॅनलचे 21 पैकी 20 उमेदवार विजयी झाले आहेत. जेष्ठ नेते शरद पवार आणि चंद्रराव तावरे यांच्या दोन्ही…

Read More
सई ताम्हणकर यांचा आज वाढदिवस: सांगितले किती आहेत चाहते आणि काय झाले ब्रेकअप चे!

सई ताम्हणकर यांचा आज वाढदिवस: सांगितले किती आहेत चाहते आणि काय झाले ब्रेकअप चे!

मुंबई- आज मराठमोळी अभिनेत्री आणि सर्वांची आवडती सई ताम्हणकर यांचा 39 वा वाढदिवस आहे. सई ही अभिनेत्री आता केवळ मराठी सिनेमांपुरतीच मर्यादित राहिलेली नसून बॉलीवूडकरांची सुद्धा लाडकी झाली आहे. आजच्या घडीला मराठी सिनेमांमध्ये सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून सई ला ओळखले जाते. तिला आतापर्यंत महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार, हिंदी आणि मराठी फिल्मफेअर यांसारख्या अनेक पुरस्कारांनी…

Read More
Sangli News : ‘नीट’ परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडिलांचा क्रोध अनावर, बेदम मारहाण करत राग भारी पडला, मुलीच्याच जीवावर!

Sangli News : ‘नीट’ परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडिलांचा क्रोध अनावर, बेदम मारहाण करत राग भारी पडला, मुलीच्याच जीवावर!

Sangli Father Beaten Daughter Girl Death :नीट परीक्षेत कमी गुण! सांगलीत मुख्याध्यापक बापानेच बेदम मारहाण केला स्वतःच्याच मुलीचा खून! सांगली जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. सांगलीत मुख्याध्यापक असलेल्या वडिलांनीच मुलीला मारहाण करत तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीला नीट चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाल्याने त्या रागाच्या भरात वडिलांनी मुलीला जात्याच्या लाकडी खुंट्याने…

Read More
होर्मुझ सामुद्रधुनी जलमार्ग : होणार का बंद आणि काय असतील पडसाद ? जगावर तिसर्‍या महायुद्धाचे सावट

होर्मुझ सामुद्रधुनी जलमार्ग : होणार का बंद आणि काय असतील पडसाद ? जगावर तिसर्‍या महायुद्धाचे सावट

होर्मुझ सामुद्रधुनी : मुंबई-पुण्याएवढंच अंतर, पण हा जलमार्ग बंद होण्याच्या भीतीनं जग का घाबरलंय? तिसऱ्या महायुद्धाची नांदी? पाहूया या विषयी अधिक माहिती- होर्मुझ सामुद्रधुनी जलमार्ग हा जलमार्ग आकारानं लहान असला, तरी हा जगातला सर्वात महत्त्वाचा जहाजांसाठीचा जलमार्ग आहे. पाहूया या जलमार्ग आणि तिसरे महायुद्ध याचा काय आणि कसा संबंध आहे. होर्मुझ बेटावरील निसर्गरम्य वातावरण आमि…

Read More
माळेगावात 88 टक्के मतदान, अजित दादा गड राखणार की धक्का बसणार?

माळेगावात 88 टक्के मतदान, अजित दादा गड राखणार की धक्का बसणार?

माळेगावात अठ्ठ्यांशी टक्के मतदान, अजित दादा गड राखणार की धक्का बसणार? माळेगाव साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची सुरुवात झाली आणि त्या अनुषंगाने सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे मतदान रविवारी (दि. 22) पार पडले. यामध्ये 88.48 टक्के मतदान झाले. माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी कोट्यवधी रुपयांचा वापर करण्यात…

Read More
पाऊले चालती पंढरीची वाट: आषाढी पायी वारी उत्सव एकोपा आणि मांगल्याचा

पाऊले चालती पंढरीची वाट: आषाढी पायी वारी उत्सव एकोपा आणि मांगल्याचा

आषाढी वारी/ Pandharpur Wari:सर्वांच्या मनात भक्तीची ज्योत तेवत ठेवणार्‍या पंढरी रायाची म्हणजेच विठ्ठालाची वारी ही कितीही ऊन वारा पाऊस असला तरी दरवर्षी होतेच. संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि त्याचबरोबर जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांबरोबर आज लाखो वारकरी वारीसाठी दरवर्षी पायी जात आहेत हे आपण दरवर्षी पाहतोच. हे सर्व शक्य आहे कारण पांढुरंगावरची भक्ति…

Read More