Gauri Visarjan 2025 : २ सप्टेंबर रोजी गौराईला निरोप; जाणून घ्या यंदाचा शुभ मुहूर्त व पारंपरिक पद्धत!

Gauri Visarjan 2025 : २ सप्टेंबर रोजी गौराईला निरोप; जाणून घ्या यंदाचा शुभ मुहूर्त व पारंपरिक पद्धत!

Gauri Visarjan 2025 : २ सप्टेंबर रोजी गौराईला निरोप; जाणून घ्या यंदाचा शुभ मुहूर्त व पारंपरिक पद्धत महाराष्ट्रात गौरीपूजनाचा उत्सव हा घराघरांत थाटामाटात साजरा केला जातो. गणेशोत्सवाच्या निमित्ताने माहेरपणाला आलेल्या गौराईचे स्वागत अतिशय पारंपरिक व आनंदमय वातावरणात केले जाते. गौराईचे आगमन, पूजन आणि विसर्जन – हा तीन दिवसांचा सोहळा प्रत्येक घरात भक्तीभावाने पार पडतो. गौरी…

Read More
ज्येष्ठा गौरी कथा : वाचा ही पौराणिक कथा, जी देते सुख-समृद्धी आणि संसारात भरभराट!

ज्येष्ठा गौरी कथा : वाचा ही पौराणिक कथा, जी देते सुख-समृद्धी आणि संसारात भरभराट!

ज्येष्ठा गौरी कथा : सुख, समृद्धी आणि भरभराटीचे वरदान गणेशोत्सवानंतर लगेच महाराष्ट्रात घराघरांत गौराईचे आगमन होते. काही ठिकाणी एकच गौरी तर अनेक ठिकाणी दोन गौराई— ज्येष्ठा आणि कनिष्ठा— यांची स्थापना केली जाते. गौरीचे आगमन हे सुख-समृद्धी, सौभाग्य आणि समाधान यांचे प्रतीक मानले जाते. परंपरेनुसार ज्येष्ठा गौरी कथा वाचल्याने संसारात भरभराट होते आणि देवीची कृपा मिळते…

Read More
मिरा-भाईंदरमध्ये गणेश विसर्जनावर वाद! ग्रामस्थांचा कृत्रिम तलावाला विरोध; लालबागच्या राजाच्या दानपेटीत कोट्यवधींची देणगी!

मिरा-भाईंदरमध्ये गणेश विसर्जनावर वाद! ग्रामस्थांचा कृत्रिम तलावाला विरोध; लालबागच्या राजाच्या दानपेटीत कोट्यवधींची देणगी!

मिरा-भाईंदर : गणेश विसर्जनावर वाद निर्माण मिरा-भाईंदर शहरात दीड दिवसांच्या गणपती विसर्जनाला गुरुवारी मोठा वाद निर्माण झाला. प्रशासनाने कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्याचा निर्णय घेतला असताना, भाईंदरच्या राई ग्रामस्थांनी मात्र नैसर्गिक तलावातच विसर्जन करण्याचा आग्रह धरला. ग्रामस्थांनी तलावाजवळ गणेशमूर्ती घेऊन बसकण मारली असून, त्यांनी प्रशासनाला स्पष्ट संदेश दिला की –“मागील पिढ्यांपासून आम्ही नैसर्गिक तलावात विसर्जन करत…

Read More
Hartalika 2025: हरतालिका तृतीयेच्या दिवशी नवपंचम राजयोग; जाणून घ्या सर्व 12 राशींचे भविष्य!

Hartalika 2025: हरतालिका तृतीयेच्या दिवशी नवपंचम राजयोग; जाणून घ्या सर्व 12 राशींचे भविष्य!

Hartalika 2025 आणि नवपंचम राजयोग भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला येणारा हरतालिका सण महिलांसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. 2025 मध्ये हरतालिका व्रत 26 ऑगस्ट 2025 रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्य आणि सुखी संसारासाठी हे व्रत करतात. यंदाची हरतालिका ज्योतिषशास्त्राच्या…

Read More
मुंबई दहीहंडी उत्सवात दुर्दैवी घटना! मानखुर्दमध्ये गोविंदाचा मृत्यू, तर काही झाले जखमी!

मुंबई दहीहंडी उत्सवात दुर्दैवी घटना! मानखुर्दमध्ये गोविंदाचा मृत्यू, तर काही झाले जखमी!

मुंबई | 16 ऑगस्ट 2025 राज्यात सर्वत्र दहीहंडी उत्सवाचा जल्लोष असताना मुंबईत दुर्दैवी घटना समोर आली आहे. मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरमध्ये एका 32 वर्षीय गोविंदाचा मृत्यू झाल्याने उत्सवावर शोककळा पसरली आहे. मानखुर्दमध्ये दुर्घटना मिळालेल्या माहितीनुसार, जगमोहन चौधरी (वय 32) हा बाल गोविंदा पथकासोबत दहीहंडी सोहळ्यासाठी दाखल झाला होता. दुपारी दहीहंडीचा दोर बांधत असताना तो खाली पडला….

Read More
दहीहंडी 2025: यंदा दहीहंडी कधी साजरी होणार? जाणून घ्या सणामागची कथा आणि परंपरा!

दहीहंडी 2025: यंदा दहीहंडी कधी साजरी होणार? जाणून घ्या सणामागची कथा आणि परंपरा!

दहीहंडी 2025: यंदा दहीहंडी कधी साजरी होणार? जाणून घ्या सणामागची कथा आणि परंपरा श्रावण महिना म्हणजे सणांचा महिना. रक्षाबंधनाच्या आनंदानंतर आता सर्वांचे लक्ष आहे दहीहंडी उत्सवाकडे. महाराष्ट्रभर ‘गोविंदा आला रे आला’ अशा जयघोषात आणि जल्लोषात साजरा होणारा हा सण केवळ धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्वाचाही आहे. गल्लीबोळांपासून मोठ्या मैदानांपर्यंत गोविंदा पथके उंच मनोरे…

Read More
भावाने बहिणीच्या घरी जाऊ नये! काय आहे या मागील पौराणिक कारण- जाणून घ्या माहिती!

भावाने बहिणीच्या घरी जाऊ नये! काय आहे या मागील पौराणिक कारण- जाणून घ्या माहिती!

भावाने बहिणीच्या घरी जाऊ नये! काय आहे या मागील पौराणिक कारण- जाणून घ्या माहिती! रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा सण आहे. यावर्षी रक्षाबंधनाचा सण 9 ऑगस्ट 2025 रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या घरी जाऊन त्याला राखी बांधतात, त्याच्या सुख-समृद्धीची कामना करतात. मात्र, अनेकदा असेही होते की भाऊ बहिणीच्या घरी…

Read More
पंच ज्योतिर्लिंग विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचा ऐतिहासिक निर्णय; पाच वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती

पंच ज्योतिर्लिंग विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचा ऐतिहासिक निर्णय; पाच वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती

मुंबई | 6 ऑगस्ट 2025: श्रावण महिन्याच्या पवित्र आरंभीच महाराष्ट्र सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यातील पंच ज्योतिर्लिंगांच्या समन्वित विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. हा निर्णय धार्मिक पर्यटन वाढविण्यासोबतच, सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो आणि भगवान…

Read More
श्रावणात “या” दिशेला लावा बेलपत्राचे झाड; होईल महादेवाची कृपा आणि धनलाभ!

श्रावणात “या” दिशेला लावा बेलपत्राचे झाड; होईल महादेवाची कृपा आणि धनलाभ!

श्रावण महिना अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. हा पवित्र महिना भगवान शंकराला अर्पण केलेला असून, त्यात महादेवाची विशेष पूजा, व्रत आणि उपासना केली जाते. या काळात बेलपत्राचे महत्त्व अतुलनीय आहे. कारण शंकराच्या पूजेत बेलपत्राशिवाय पूजा पूर्ण मानली जात नाही. पौराणिक मान्यतेनुसार, बेलाचे पान म्हणजे शंकराची सर्वात आवडती वस्तू. बेलपत्र अर्पण केल्याने भोलेनाथ त्वरित प्रसन्न…

Read More
श्रावण महिण्यात महादेवाला वाहा ‘या’ वस्तु! अन्यथा वाईट दिवसांना जावे लागेल सामोरे!

श्रावण महिण्यात महादेवाला वाहा ‘या’ वस्तु! अन्यथा वाईट दिवसांना जावे लागेल सामोरे!

श्रावण महिन्यात भक्त भगवान शिवाची विशेष पूजा करतात. कारण श्रावण महिना हा भगवान शिवाच्या पूजेसाठी सर्वात शुभ मानला जातो. तर यावर्षी 25 जुलै 2025 रोजी महाराष्ट्रात श्रावण महिना सुरू होत आहे. परंतु सगळ्या देवामध्ये महादेव सर्वात क्रोध येणारे समजले जातात, त्यांना जर नावडत्या वस्तु वहिल्या तर राग येतात, त्यामुळे आता जाणून घेऊया या बद्दल माहिती-…

Read More