किलाडी संशोधनातून उलगडलं रहस्य! दक्षिण भारतातही प्राचीन शहरी संस्कृतीचा पुरावा!

किलाडी संशोधनातून उलगडलं रहस्य! दक्षिण भारतातही प्राचीन शहरी संस्कृतीचा पुरावा!

किलाडी संशोधनातून उलगडलं रहस्य! दक्षिण भारतातही प्राचीन शहरी संस्कृतीचा पुरावा तामिळनाडू | ऑगस्ट 2025: दक्षिण भारतात ऐतिहासिक संशोधनातून मोठा शोध लागला आहे. मदुराई कामराज विद्यापीठातील संशोधकांनी 2500 वर्षे जुन्या मानवी कवट्यांचे चेहरे डिजिटल पद्धतीने पुन्हा तयार करून इतिहासातील एक नवा पैलू उघड केला आहे. या निष्कर्षांमधून कळतं की, हडप्पा-मोहेनजोदडोप्रमाणेच दक्षिण भारतातही प्राचीन शहरी संस्कृती अस्तित्वात…

Read More
महावितरणच्या स्मार्ट मीटरचा घोटाळा वाढला! ग्राहकांची बिलं ३ ते ५ पट वाढली! जनहित याचिका दाखल!

महावितरणच्या स्मार्ट मीटरचा घोटाळा वाढला! ग्राहकांची बिलं ३ ते ५ पट वाढली! जनहित याचिका दाखल!

नाशिक | ऑगस्ट 2025 महाराष्ट्रात वीज वितरण कंपनी महावितरण कडून ग्राहकांच्या घरातील जुने मीटर काढून ‘स्मार्ट मीटर’ बसविण्याची मोहीम सुरू झाली आहे. या स्मार्ट मीटरला “वीज स्वस्त होईल, बिलं कमी होतील” असा गाजावाजा करून बाजारात आणले गेले. पण प्रत्यक्षात हे मीटर बसवल्यानंतर ग्राहकांच्या बिलात प्रचंड वाढ होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर समोर येऊ लागल्या आहेत….

Read More
मुंबईत मोनोरेल थांबली तब्बल 2 तास; प्रवाशांची भीषण अवस्था! भेदरलेल्या प्रवाशांनी सांगितली आपबिती!

मुंबईत मोनोरेल थांबली तब्बल 2 तास; प्रवाशांची भीषण अवस्था! भेदरलेल्या प्रवाशांनी सांगितली आपबिती!

मुंबई | 6 ऑगस्ट 2025 मुंबईतील मुसळधार पावसाचा फटका वाहतूक व्यवस्थेला बसला असून, त्यातच मोनोरेल सेवेत मोठी अडचण निर्माण झाली. चेंबूर ते भक्ती मार्ग दरम्यान मोनोरेल अचानक तांत्रिक कारणामुळे थांबली आणि तब्बल 2 तास प्रवासी अडकून पडले. यामुळे प्रवाशांची अक्षरशः भीषण अवस्था झाली. अडकलेले प्रवासी घाबरले संध्याकाळी सव्वा सहा वाजता मोनोरेल थांबली. थांबल्यानंतर लगेचच गाडीतील…

Read More
मोफत AI कोर्सेस : सरकारकडून विद्यार्थ्यांसाठी Swayam Portal वर 5 फ्री आर्टिफिशियल इंटेलिजेंस कोर्सेस उपलब्ध!

मोफत AI कोर्सेस : सरकारकडून विद्यार्थ्यांसाठी Swayam Portal वर 5 फ्री आर्टिफिशियल इंटेलिजेंस कोर्सेस उपलब्ध!

आजच्या डिजिटल युगात आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) हे जगभरात वेगाने विकसित होणारे क्षेत्र आहे. याच वाढत्या मागणीला प्रतिसाद देत, भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध करून दिली आहे. Swayam Portal वर 5 मोफत AI कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत. हे कोर्सेस विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरसाठी आवश्यक ज्ञान, कौशल्ये आणि प्रॅक्टिकल अनुभव देण्यासाठी खास डिझाइन…

Read More
पश्चिम रेल्वेसाठी ३ वर्षांचा रोडमॅप जाहीर; लोकल प्रवास होणार अधिक जलद आणि सोयीस्कर!

पश्चिम रेल्वेसाठी ३ वर्षांचा रोडमॅप जाहीर; लोकल प्रवास होणार अधिक जलद आणि सोयीस्कर!

पश्चिम रेल्वेसाठी ३ वर्षांचा रोडमॅप जाहीर; लोकल प्रवास होणार अधिक जलद आणि सोयीस्कर! मुंबई | 13 ऑगस्ट 2025 मुंबईकरांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर लोकल सेवा अधिक वेगवान, सोयीस्कर आणि विना-अडथळा करण्यासाठी रेल्वे बोर्डाने ३ वर्षांचा रोडमॅप तयार केला आहे. या योजनेमुळे लाखो लोकांच्या दैनंदिन प्रवासाला दिलासा मिळणार असून वेळेची मोठी बचत होणार…

Read More
नागपुरात टोरंट पॉवरला विरोध; खासगी कंपन्यांनी वीज वितरणासाठी शहरे वाटल्याचा आरोप!

नागपुरात टोरंट पॉवरला विरोध; खासगी कंपन्यांनी वीज वितरणासाठी शहरे वाटल्याचा आरोप!

नागपुरात टोरंट पॉवरला विरोध; खासगी कंपन्यांनी वीज वितरणासाठी शहरे वाटल्याचा आरोप नागपूर | राज्यात समांतर वीज वितरणाच्या परवान्यासाठी सुरू असलेल्या हालचालींवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. टोरंट पॉवर, अदानी, रिलायन्स यांसारख्या खासगी कंपन्यांनी शहरे आपापसात वाटून परवाना मिळवण्यासाठी लॉबिंग केल्याचा गंभीर आरोप विविध संघटनांनी राज्य वीज नियामक आयोगाच्या ऑनलाइन सुनावणीत केला. संघटनांचा आक्षेप सुनावणीत नागपूरातील…

Read More
आता पुणे ते अहिल्यानगर फक्त दीड तासात! दुहेरी रेल्वेमार्गामुळे वेगवान आणि सोयीस्कर प्रवास!

आता पुणे ते अहिल्यानगर फक्त दीड तासात! दुहेरी रेल्वेमार्गामुळे वेगवान आणि सोयीस्कर प्रवास!

पुणे ते अहिल्यानगर रेल्वे मार्गामुळे प्रवासात क्रांती! पुणे शहरातून नगरच्या दिशेने जाणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे! आता पुणे ते अहिल्यानगर हे अंतर बसऐवजी फक्त दीड तासात पार करता येणार आहे. कारण लवकरच पुणे-अहिल्यानगर समांतर दुहेरी रेल्वेमार्गाचा भव्य प्रकल्प प्रत्यक्षात येणार आहे. हा नवीन रेल्वेमार्ग पुणे-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गाला समांतर असणार आहे आणि यामुळे महामार्गावरील वाढती वाहतूककोंडी…

Read More
स्मार्ट मीटर बिलांमुळे ग्राहक त्रस्त; कणकवलीत महावितरणला जाब!

स्मार्ट मीटर बिलांमुळे ग्राहक त्रस्त; कणकवलीत महावितरणला जाब!

कणकवली – हरकुळ बुद्रुक आणि भिरवंडे गावांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्याच्या निर्णयामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. ग्राहकांची पूर्वपरवानगी न घेता चालू मीटर काढून त्याठिकाणी अदानी कंपनीचे स्मार्ट मीटर बसवले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे वीजबिलात अचानक वाढ झाल्याची तक्रारही अनेकांनी नोंदवली आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार वैभव नाईक, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)…

Read More
भूमी अभिलेख विभागाचा नवीन उपक्रम फायदेशीर , Whats App वर  मिळणार कागदपत्रे जमिनीची ! पाहूया थोडक्यात माहिती

भूमी अभिलेख विभागाचा नवीन उपक्रम फायदेशीर , Whats App वर मिळणार कागदपत्रे जमिनीची ! पाहूया थोडक्यात माहिती

सर्वांसाठी भूमी अभिलेख विभागाणे, एक क्रांतिकारी आणि आधुनिक उपक्रम योजला आहे. तुमच्या जमिनीची सर्व कागदपत्रे तुम्हाला व्हॉट्सॲपवर मिळणार आहेत. जसे की, शेतकऱ्यांसाठी सातबारा हे दस्ताऐवज खूप महत्वाचे असते वेळोवेळी हे कागदपत्र लागत असल्याने अनेकदा ऑनलाईन सेंटरवर रांगेत उभे राहून घ्यावे लागते. भूमी अभिलेख विभागाने आता सातबारा असो कि आठ अ किंवा जमिनीचे इतर कागदपत्रे, हि…

Read More