‘केसरी’चे ज्येष्ठ संपादक डॉ. दीपक टिळक यांचे निधन – लोकमान्यांच्या वैचारिक परंपरेचा दीपक शमला!

‘केसरी’चे ज्येष्ठ संपादक डॉ. दीपक टिळक यांचे निधन – लोकमान्यांच्या वैचारिक परंपरेचा दीपक शमला!

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे पणतू आणि ‘केसरी’ या ऐतिहासिक वृत्तपत्राचे विश्वस्त संपादक डॉ. दीपक टिळक यांचे मंगळवारी निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने साहित्य, पत्रकारिता आणि शिक्षण क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ. दीपक टिळक हे फक्त पत्रकार नव्हते, तर एक…

Read More
काय आहे जयंत पाटलांचा ‘भाजप’ प्लॅन? गुप्त सर्व्हेचा अहवाल आणि फडणवीसांशी झालेली चर्चा उघड!

काय आहे जयंत पाटलांचा ‘भाजप’ प्लॅन? गुप्त सर्व्हेचा अहवाल आणि फडणवीसांशी झालेली चर्चा उघड!

राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहेत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना अधिकच उधाण आले आहे. विशेष म्हणजे, स्वत: जयंत पाटील यांनीही नुकतीच एक मोठी राजकीय हालचाल केली आहे – त्यांनी ‘जर मी भाजपमध्ये गेलो तर काय?’ यावर अंतर्गत सर्व्हे करून घेतला असून, या सर्व्हेचा अहवालही त्यांच्या हाती…

Read More
अहमदाबाद विमान अपघातातून थोडक्यात बचावलेला विश्वास कुमार यांना दररोज तीच भीती… भावाचं भावनिक वक्तव्य!

अहमदाबाद विमान अपघातातून थोडक्यात बचावलेला विश्वास कुमार यांना दररोज तीच भीती… भावाचं भावनिक वक्तव्य!

अहमदाबाद : 14 जुलै 2025 रोजी अहमदाबाद विमानतळावर काही दिवसांपूर्वी घडलेल्या धक्कादायक विमान अपघातातून थोडक्यात बचावलेले प्रवासी विश्वास कुमार अजूनही मानसिक धक्क्यातून सावरलेले नाहीत. त्यांच्याबाबत एक भावनिक खुलासा त्यांच्या भावाने केला असून, तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा जो अपघात झाला त्यात २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्ससह…

Read More
शिवकालीन किल्ल्यांना जागतिक ओळख – युनेस्को यादीत स्थान कसे मिळाले?

शिवकालीन किल्ल्यांना जागतिक ओळख – युनेस्को यादीत स्थान कसे मिळाले?

आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी, शिवकालीन किल्ल्यांना मिळाली आहे जागतिक ओळख – युनेस्को यादीत मिळाले आहे मनाचे स्थान, ते कसे मिळाले आहे? पाहूया विस्तृत माहिती या लेखात – महाराष्ट्र शासन आणि भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाने एकत्र येऊन या किल्ल्यांच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि स्थापत्यदृष्ट्या महत्त्वाची माहिती संकलित केली. “Maratha Military Architecture” ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून प्रस्ताव…

Read More
महाराष्ट्रात मोठी राजकीय हालचाल! जयंत पाटीलांचा राजीनामा, नव्या नेत्यावर पक्षाची जबाबदारी ‘या’ नेत्याला दिली प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रं!

महाराष्ट्रात मोठी राजकीय हालचाल! जयंत पाटीलांचा राजीनामा, नव्या नेत्यावर पक्षाची जबाबदारी ‘या’ नेत्याला दिली प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रं!

महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक मोठी घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, त्यांची जागा आता शशिकांत शिंदे घेणार आहेत. जाणून घेऊया पूर्ण बातमी का आहे ते – महाराष्ट्रात राजकीय समीकरणात मोठा बदल – जयंत पाटील यांचा राजीनामा, शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक…

Read More
राजू शेट्टी यांचा संताप अनावर “चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही”; या परिवहन विभागाच्या पत्रावर!

राजू शेट्टी यांचा संताप अनावर “चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही”; या परिवहन विभागाच्या पत्रावर!

राजू शेट्टी यांचा संताप अनावर “चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही”; या परिवहन विभागाच्या पत्रावर! राजू शेट्टी यांनी अतिशय संताप व्यक्त केला केवळ या कारणामुळे, ‘चालक नसल्याने नवीन बस सेवा सुरू करता येणार नाही’ असे परिवहन विभागणे पत्राद्वारे सांगितले. Raju Shetti on MSRC: राजू शेट्टी यांनी एसटी प्रशासनाकडे नांदेड येथे बससेवा सुरु करण्यासाठी…

Read More
दौंड मध्ये सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले! काय आणि कसे आहे पाहूया तालुक्यातील ८० गावांचे गाव निहाय आरक्षण?

दौंड मध्ये सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले! काय आणि कसे आहे पाहूया तालुक्यातील ८० गावांचे गाव निहाय आरक्षण?

आज दिनांक ०७/०७/२०२५ रोजी दौंड येथे, दौंड तालुक्यातील ८० गावांचे गाव निहाय सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत करण्यात आली आहे, ती दौंड नविन प्रशासकीय इमारतीच्या कार्यालयामध्ये काढण्यात आली. यावेळी दौंडचे तहसीलदार अरुणकुमार शेलार यांनी खालील प्रमाणे सरपंच पदाचे आरक्षण असल्याचे जाहीर केले आहे. पाहूया आकय आहे आहे आरक्षण पदाची यादी- या वरुण आपल्या लक्षात आलेच असेल…

Read More
भारताने केली ‘या’ देशांसोबत हात मिळवणी ! चीन चा काटा काढण्यासाठी

भारताने केली ‘या’ देशांसोबत हात मिळवणी ! चीन चा काटा काढण्यासाठी

चीनने खोडेल पणाने भारताला दणका देत रेअर अर्थ मटेरियल याचा पुरवठा कमी केला आहे, त्यामुळे भारतातील ऑटो आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योग धोक्यात आला आहे. मात्र आता भारताने यावर मार्ग काढला आहे आणि दुसर्‍या देशसोबत याबाबत बोलणी आणि हातमिळवणी करत मागणी केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. भारतातील ऑटो आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योग धोक्यात आला आहे. स्मार्टफोन,…

Read More
शालेय हिन्दी विषय सक्ती चा ‘जीआर’ अखेरीस रद्द झाला!

शालेय हिन्दी विषय सक्ती चा ‘जीआर’ अखेरीस रद्द झाला!

मुंबई : सध्या महाराष्ट्रात हिंदी भाषेवरून सुरू असलेल्या राजकीय लढाईत,महायुती सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्या अणूषंगाने रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली आणि झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत त्रिभाषा धोरणाशी संबंधित हिंदी सक्तीचे  (Hindi GR) दोन्ही सरकारी आदेश रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी सांगितले की आम्ही राज्यात मराठी सक्तीची आणि…

Read More
माळेगाव कारखाना निवडणुकीत अजितदादांच यश कायम, 21 पैकी किती उमेदवार आले निवडून पाहूया माहिती!

माळेगाव कारखाना निवडणुकीत अजितदादांच यश कायम, 21 पैकी किती उमेदवार आले निवडून पाहूया माहिती!

माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा निकाल जाहीर. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा निकाल आता जाहीर झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली उभा करण्यात आलेल्या निळकंठेश्वर पॅनलला मोठी विजयी आघाडी मिळाली आहे. अजित पवारांच्या पॅनलचे 21 पैकी 20 उमेदवार विजयी झाले आहेत. जेष्ठ नेते शरद पवार आणि चंद्रराव तावरे यांच्या दोन्ही…

Read More