HSC Exam 2026: बारावी फेब्रुवारी-मार्च परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; विद्यार्थ्यांनी या महत्त्वाच्या सूचना जाणून घ्या!

HSC Exam 2026: बारावी फेब्रुवारी-मार्च परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; विद्यार्थ्यांनी या महत्त्वाच्या सूचना जाणून घ्या!

HSC Exam 2026: बारावी फेब्रुवारी-मार्च परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) तर्फे फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 8 सप्टेंबर 2025 पासून सुरू होत आहे. नियमित, पुनर्परीक्षार्थी, खाजगी उमेदवार, श्रेणीसुधार योजना, तुरळक विषयांचे विद्यार्थी तसेच आयटीआय (Transfer of Credit) घेणारे विद्यार्थी अर्ज दाखल करू शकतात….

Read More
मोठी बातमी! महाराष्ट्राच्या त्रिभाषा धोरण निश्चितीसाठी जाधव समिती स्थापन; तज्ज्ञांची नियुक्ती!

मोठी बातमी! महाराष्ट्राच्या त्रिभाषा धोरण निश्चितीसाठी जाधव समिती स्थापन; तज्ज्ञांची नियुक्ती!

मोठी बातमी! महाराष्ट्राच्या त्रिभाषा धोरण निश्चितीसाठी जाधव समिती स्थापन; तज्ज्ञांची नियुक्ती मुंबई | 5 सप्टेंबर 2025: महाराष्ट्रातील त्रिभाषा धोरणावरून निर्माण झालेल्या वादानंतर आता राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. हे धोरण स्पष्ट करण्यासाठी आणि नव्याने दिशा ठरवण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या समितीत विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश करून व्यापक…

Read More
किलाडी संशोधनातून उलगडलं रहस्य! दक्षिण भारतातही प्राचीन शहरी संस्कृतीचा पुरावा!

किलाडी संशोधनातून उलगडलं रहस्य! दक्षिण भारतातही प्राचीन शहरी संस्कृतीचा पुरावा!

किलाडी संशोधनातून उलगडलं रहस्य! दक्षिण भारतातही प्राचीन शहरी संस्कृतीचा पुरावा तामिळनाडू | ऑगस्ट 2025: दक्षिण भारतात ऐतिहासिक संशोधनातून मोठा शोध लागला आहे. मदुराई कामराज विद्यापीठातील संशोधकांनी 2500 वर्षे जुन्या मानवी कवट्यांचे चेहरे डिजिटल पद्धतीने पुन्हा तयार करून इतिहासातील एक नवा पैलू उघड केला आहे. या निष्कर्षांमधून कळतं की, हडप्पा-मोहेनजोदडोप्रमाणेच दक्षिण भारतातही प्राचीन शहरी संस्कृती अस्तित्वात…

Read More
मोफत AI कोर्सेस : सरकारकडून विद्यार्थ्यांसाठी Swayam Portal वर 5 फ्री आर्टिफिशियल इंटेलिजेंस कोर्सेस उपलब्ध!

मोफत AI कोर्सेस : सरकारकडून विद्यार्थ्यांसाठी Swayam Portal वर 5 फ्री आर्टिफिशियल इंटेलिजेंस कोर्सेस उपलब्ध!

आजच्या डिजिटल युगात आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) हे जगभरात वेगाने विकसित होणारे क्षेत्र आहे. याच वाढत्या मागणीला प्रतिसाद देत, भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध करून दिली आहे. Swayam Portal वर 5 मोफत AI कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत. हे कोर्सेस विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरसाठी आवश्यक ज्ञान, कौशल्ये आणि प्रॅक्टिकल अनुभव देण्यासाठी खास डिझाइन…

Read More
MSC Bank Bharti 2025: 10वी पास ते ग्रॅज्युएट्ससाठी सुवर्णसंधी!

MSC Bank Bharti 2025: 10वी पास ते ग्रॅज्युएट्ससाठी सुवर्णसंधी!

महाराष्ट्रातील सरकारी नोकरी इच्छुकांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड (MSC Bank), मुंबई मार्फत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. शिपाई, चालक, टायपिस्ट, कनिष्ठ अधिकारी यासारख्या पदांसाठी एकूण 167 रिक्त जागा उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून 06 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवले जात आहेत. भरती प्रक्रिया कशी असेल? पदानुसार शैक्षणिक…

Read More
Intelligence Bureau Recruitment 2025: पदवीधरांसाठी 3717 जागांची सुवर्णसंधी – अर्ज, पात्रता, वयोमर्यादा व सर्व तपशील जाणून घ्या

Intelligence Bureau Recruitment 2025: पदवीधरांसाठी 3717 जागांची सुवर्णसंधी – अर्ज, पात्रता, वयोमर्यादा व सर्व तपशील जाणून घ्या

Intelligence Bureau Recruitment 2025: पदवीधर तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी नवी दिल्ली – देशाच्या गुप्तचर यंत्रणेत काम करण्याची इच्छा असणाऱ्या पदवीधर तरुणांसाठी एक मोठी भरतीची संधी चालून आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या इंटेलिजन्स ब्युरो (Intelligence Bureau – IB) मार्फत असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर (ACIO) ग्रेड-II/Executive पदासाठी तब्बल 3717 जागा जाहीर करण्यात आल्या आहेत….

Read More
NCERT च्या नव्या इतिहास पुस्तकात मुघल राजांविषयी मोठे बदल; बाबर क्रूर तर औरंगजेब विध्वंसक!

NCERT च्या नव्या इतिहास पुस्तकात मुघल राजांविषयी मोठे बदल; बाबर क्रूर तर औरंगजेब विध्वंसक!

इयत्ता आठवीच्या नवीन समाजशास्त्र पुस्तकांमध्ये मुघल साम्राज्याशी संबंधित माहितीमध्ये एनसीईआरटी (NCERT) बोर्डाने काही महत्वाचे आणि वादग्रस्त बदल केले आहेत. इतिहासात अनेकदा चर्चेचा आणि वादाचा विषय ठरलेल्या मुघल शासकांबाबत आता अधिक स्पष्ट आणि थेट मांडणी करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी नव्याने जाणीव निर्माण होण्याची शक्यता आहे. नवीन पाठ्यपुस्तकांनुसार, मुघल साम्राज्याचा पाया घालणारा बाबर हा एक…

Read More
अंतराळातून उतरणारी याणे, समुद्रात च का उतरवतात? जाणून घेऊया संपूर्ण माहिती!

अंतराळातून उतरणारी याणे, समुद्रात च का उतरवतात? जाणून घेऊया संपूर्ण माहिती!

Spacecraft Splashdown: भारताचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांना घेऊन परतणारे स्पेसएक्स ड्रॅगन यान आज पॅसिफिक महासागरात झेपावणार आहे. 90 टक्के लोकांना माहिती नाही, अंतराळातून परतणारी याने समुद्रात का उतरतात? जाणून घ्याअंतराळातून परतणारी याने समुद्रात का उतरतात? जाणून घ्या. Spacecraft Splashdown: भारताचे शुभांशू शुक्ला आणि इतर तीन अंतराळवीरांना घेऊन जाणारे स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळयान ‘ग्रेस’ आता परत येत आहे….

Read More
केंद्रीय विद्यापीठांची दोन दिवसीय कुलगुरू परिषद होणार 10 – 11 जुलै रोजी! ‘या’ 10 विषयांवर होणार चर्चा!

केंद्रीय विद्यापीठांची दोन दिवसीय कुलगुरू परिषद होणार 10 – 11 जुलै रोजी! ‘या’ 10 विषयांवर होणार चर्चा!

केंद्रीय विद्यापीठांची दोन दिवसीय कुलगुरू परिषद होणार आहे आणि ती 10 – 11 जुलै रोजी आयोजित केली आहे. यात नियोजित 10 विषयांवर चर्चा होणार आहे. आणि या परिषदेत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह अनेक उच्च शिक्षण अधिकारी सहभागी होणार आहेत. गुजरातमधील केवडिया येथे केंद्रीय विद्यापीठांच्या कुलगुरूंची दोन दिवसांची परिषद भरणार आहे, ज्यामध्ये शिक्षण मंत्री धर्मेंद्र…

Read More
राष्ट्रीय शिक्षण सर्वेक्षणातून काय आले समोर? इयत्ता सहावीत शिकणार्‍या केवळ 53 टक्के विद्यार्थालाच येतात दहा पर्यंतचे पाढे!

राष्ट्रीय शिक्षण सर्वेक्षणातून काय आले समोर? इयत्ता सहावीत शिकणार्‍या केवळ 53 टक्के विद्यार्थालाच येतात दहा पर्यंतचे पाढे!

केंद्र सरकारच्या शाळांमध्ये अहवाल सादर करताना काय आले समोर पहा; तिसरे चे आहे आघाडीवर तर सहावीचे विद्यार्थी पडले मागे, अर्ध्या विद्यार्थी ला येत नाही पाढे. पाहूया काय आहे माहिती- राष्ट्रीय सर्वेक्षणातून आलं समोर तिसरीतील केवळ ५८ टक्के विद्यार्थ्यांनाच दोन अंकी संख्यांची बेरीज आणि वजाबाकी करता येते, हेही स्पष्ट झाले. यासाठी इयत्ता तिसरीतील १,१५,०२२ विद्यार्थ्यांचे मूल्यांकन…

Read More